मनात चाले विचारांचे अविरत मंथन।
भाव भावनांचे चाले अविरत चिंतन।
चितनांतून होई भावनांना शब्दांचे कोंदण।
शब्दांना मग होई अलंकारांचे लिंपण।
त्या लिंपणातून घडे शब्दालंकरांची चौदा रत्ने।
त्या रत्नांतून मग होते कवितांचे रचणे।
त्या साऱ्यातून मग होई चित्तात अमृत शिंपण।
ते लेखणीतून होई कार्व्यापण।
भाव भावनांचे चाले अविरत चिंतन।
चितनांतून होई भावनांना शब्दांचे कोंदण।
शब्दांना मग होई अलंकारांचे लिंपण।
त्या लिंपणातून घडे शब्दालंकरांची चौदा रत्ने।
त्या रत्नांतून मग होते कवितांचे रचणे।
त्या साऱ्यातून मग होई चित्तात अमृत शिंपण।
ते लेखणीतून होई कार्व्यापण।
No comments:
Post a Comment