आज प्रथमच शहरांत आहे शांतता नीरव
दुकाने बंद, घरात सारे बंद, रस्ते सुनसान
कुत्र सुद्धा नाही म्हणतां रस्त्यांवर कुत्रीच फिरताहेत
निर्मनुष्य रस्त्यावर आहे चिटपाखरांचाच वावर
‘जनता कर्फ्यू’चे पालन करताहेत जन जे जागरूक
देशाचे आहेत हेच खरे आदर्श नागरिक
आता वाटते असे की, महिन्यातून एक दिवस
नेहमीच करावा साजरा ‘जनता कर्फ्यू’
दुकाने बंद, घरात सारे बंद, रस्ते सुनसान
कुत्र सुद्धा नाही म्हणतां रस्त्यांवर कुत्रीच फिरताहेत
निर्मनुष्य रस्त्यावर आहे चिटपाखरांचाच वावर
‘जनता कर्फ्यू’चे पालन करताहेत जन जे जागरूक
देशाचे आहेत हेच खरे आदर्श नागरिक
आता वाटते असे की, महिन्यातून एक दिवस
नेहमीच करावा साजरा ‘जनता कर्फ्यू’
No comments:
Post a Comment